प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
डोंबिवली : विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत.
डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपुत्र गणेश कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश जरांगे पाटील यांनी दिले आहेत,मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात भाजपच्या प्रत्येक उमेदवारा विरूद्ध उमेदवारांना उभे केल्या मूळे,भाजपा उमेदवारांची गोची झाली आहे,
मराठा समाजाचे मतदान एकतर्फी झाल्यास, भाजपाला चांगलाच फटका बसणार आहे. डोंबिवलीतील भाजप उमीदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध रोखठोक आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असणाऱ्या गणेश कदम यांना डोंबिवतील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात समर्थ दिले आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात मतांचा पटका बसन्याची शहरात चर्चा दिसून येत आहे
No comments:
Post a Comment